सन १८७९ मध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर महाराष्ट्रात पहिला उठाव इंग्रज सरकारविरूद्ध केला. त्यांना इंग्रज सरकारने आजन्म कारावासाची शिक्षा दिली....
गुजरात राज्यातील रेवाकाठा व पंचमहाल जिल्ह्यातील डोंगरदऱ्यांत आणि घनदाट जंगलांत नायकदास नावाच्या आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे जीवन जंगलावरच अवलंबून असते. या भागातील...
बांसवाडा, डुंगरपूर, सिरोही व दक्षिण मेवाड या प्रदेशातील डोंगराळ भागांत, जंगलात राहणारे भिल्ल, मीणा, गरात्सिया वगैरे आदिवासी जातीचे लोक अत्यंत मागासलेले, कमालीच्या गरीबीत जीवन...
गुरु रामसिंह 'कूका' यांचा जन्म पंजाब मधील लुधियाना जिल्ह्यातील भैणी या गांवी १८१६ साली झाला. तरूण वयात ते महाराजा रणजितसिंह यांच्या सैन्यात दाखल झाले....
गोंडवनच्या गढमंडला साम्राज्यात राणी दुर्गावतीच्या कारर्किर्दीत २३ हजार गावे होती. गोंड राजांनी गोंडवनात सन ३२८ पासून सन १८१८ पर्यंत सलग १,४९० वर्षे राज्य केले...
१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात छोटा नागपूरची जनता, त्या भागातील सामंत आणि त्यांचे सैनिक यांचा महत्त्वपूर्ण भाग होता. डोंगरदऱ्या, पठारे, नद्या व जंगलांनी व्यापलेल्या या...
छोटा नागपूरमधील पोठिया गावचे जमीनदार गणपत राय कुशल प्रशासक, साहसी वीर व बहाद्दूर स्वतंत्रता सेनानी होते. त्यांचे पोठिया गाव रांची जिल्ह्यातील कोकडा परगण्यात आहे....
छोटा नागपूरमधील ओरमांझी खटंगाचे राजा उमरावसिंह यांचे दिवाण शेख भिखारी यांची बहादुरी शौर्य व कुशल प्रशासनाची क्षमता पाहून उमरावसिंहाने त्यांना दिवाणपदावर नेमले होते. तसेच...
छोटा नागपूर भागातील ओरमांझीचे राजा उमराव सिंह ओरमंझीच्या आसपासच्या बारा गावांचे जमीनदार होते. ओरमांझीपासून वायव्येकडे १६ मैलावर असलेल्या गंगापातर गावात त्यांचा जन्म झाला होता....
मेरठला व दिल्लीला इंग्रजांच्या देशी सेनेने मे १८५७ मध्ये इंग्रजी सत्तेविरूद्ध युद्धाचे रणशिग कुंकले. त्याचे पडसाद जून १८५७ मध्ये नर्मदेच्या खोऱ्यात उमटले. मध्यप्रदेशात सागर,...
१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात भोपाळ संस्थानची संस्थानिक नबाब सिंकंदर बेगम हिने इंग्रज सरकारला मदत दिली. परंतु संस्थानातील आमजनता, जहागीरदार, मौलवी, पंडित, कर्मचारी मात्र स्वातंत्र्य...
नानासाहेब पेशव्यांचे दूत त्यांची पत्रे व निरोप उत्तरेकडे पंजाबपासून दक्षिणेकडे कर्नाटकापर्यंत गुप्तरीत्या पोचवीत होते. इंग्रजांच्या जुलमी राजवटीमुळे भारतातील राजा-महाराजांपासून सर्व जनतेला असह्य झाली होती....
१८५७ मध्ये माळव्यात इंग्रजांविरूद्ध जो उठाव झाला, त्यात देवास जिल्ह्यातील राधोगडचे महाराणा ठाकूर दौलत सिंह यांचा सिंहाचा वाटा होता. माळव्यातील उठावाचे ते प्रमुख नेते...
माळव्यातील अमझेरा संस्थानचे राजा बख्तावर सिंह आणि त्यांचे पुत्र राजा रघुनाथ सिंह यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य-युद्धात इंग्रजांच्या अनेक छावण्यांवर हल्ले करून इंग्रजांना पराभूत केले...
सन १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाची तयारी करण्यासाठी आपल्या देशातील त्या काळच्या साधूंनी, फकिरांनी गुप्तचराचे कार्य करून उठावाची आग आपल्या धार्मिक प्रवचनातून, उपदेशांतून भारतभर गुप्त...
जगदीशपूरचे ८० वर्षीय योद्धा बाबू कुंवरसिंह १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात इंग्रजांना हुलकवण्या देत, जेव्हा रेवा संस्थानात आपल्या ४५ हजार सैन्यासह शिरले आणि त्यांनी रेवानगरी पासून...
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात पुरूषांबरोबर स्त्रियासुद्धा इंग्रजांविरूद्ध लढल्या. राणी लक्ष्मीबाई तर सर्वांनाच परिचित आहे, हे स्वातंत्र्ययुद्ध सर्वप्रथम उत्तरप्रदेशात पेटले. त्याचे लोण मध्यप्रदेशातही छोट्या छोट्या राज्यांत...
१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात इंग्रजांच्या देशी पलटणींच्या बरोबर शेतकऱ्यांनी, शेत मजुरांनी व आदिवासींनी मोठ्या प्रमाणात इंग्रजांविरूद्ध भाग घेतला होता. हे सारे इंग्रज सरकारच्या जुलमी...